त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
ता.क. :- सोशल मीडियावर चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये. शांतता, कायदा- व्यवस्था सुव्यवस्थित राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. अफवांवर विश्वास ठेवू नये.
Video : viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा