मुंबई, दि. २४ : प्रवासादरम्यान मुंबईकरांच्या हरवलेले २१ मोबाईल पोलिसांनी शोधून काढत त्यांना परत केले आहेत. मानखुर्द पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तांत्रिक पुरावांच्या मदतीने या मोबाईलचा शोध सुरू ठेवला होता. सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांना २१ मोबाईल शोधून ते हस्तगत करण्यात यश आले. परिमंडळ-६ चे उपयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्याहस्ते २१ सप्टेंबरला हे २१ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

हरवलेले मोबाईल पोलिसांनी केले परत
Tags
# क्राईम
# चांगली कामगिरी
# पोलीस
# बातम्या
# स्थानिक
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
मुंबईतील १० टक्के पाणी कपात सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे
दादा येंधेJul 26, 2024मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले
दादा येंधेJul 25, 2024कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दादा येंधेApr 01, 2024
Tags
क्राईम,
चांगली कामगिरी,
पोलीस,
बातम्या,
स्थानिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा