मुंबई, दादासाहेब येंधे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आपण सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असलो, तरी सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन आपल्याला करावेच लागेल. नियम पाळून आपण हा लॉकडाऊन निश्चितच टाळू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि कोरोना तसेच लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली. लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, लसीकरण केले तरी मास्क लावावेच लागेल.
शुक्रवार, १२ मार्च, २०२१

सुरक्षेचे नियम पाळा
Tags
# कोरोना
# बातम्या
# मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
# सामाजिक
# covid-19
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
covid-19
Tags
कोरोना,
बातम्या,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
सामाजिक,
covid-19
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा