क्यूआर कोडची गरज नाही
मुंबई दादासाहेब येंधे : अनलॉक करताना सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये राहणाऱ्या सर्व महिलांना आता लोकलने प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ वाजेपासून शेवटची लोकल असेपर्यंत महिलांना ठराविक वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून अशी माहिती दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा