कोविड संसर्ग नियंत्रणात येत असतानाही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच मास्क नसेल तर बेस्टच्या बसमध्ये प्रवेश नाही हे सांगणारे फलक मुंबईत ठीकठिकाणी दिसून येत आहेत.
कोविड संसर्ग नियंत्रणात येत असतानाही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच मास्क नसेल तर बेस्टच्या बसमध्ये प्रवेश नाही हे सांगणारे फलक मुंबईत ठीकठिकाणी दिसून येत आहेत.
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
क्राईम
0 टिप्पण्या