राज्य सरकारच्या निर्णयाने जनतेत समाधान
मुंबई, दादासाहेब येंधे : पुनःश्च हरिओम लॉक डाऊनच्या ४ थ्या टप्प्यात शिथिलता आणताना राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द केला असून उद्या २ सप्टेंबरपासून खाजगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, दादासाहेब येंधे : पुनःश्च हरिओम लॉक डाऊनच्या ४ थ्या टप्प्यात शिथिलता आणताना राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द केला असून उद्या २ सप्टेंबरपासून खाजगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0 टिप्पण्या