कारवाईत सातत्य हवे

मुंबई, दि. ३० : घाटकोपर पश्चिम येथील बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. या फेरीवाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी यापुढेही होत आहे.






टिप्पण्या