Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाने आम्ही थांबलो..."बेस्ट" म्हणाली CHALO

मुंबई, दि. ९ :  मुंबईकरांच्या लाडक्या बससेवेला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बेस्टच्या कामगारांनी रांगोळीच्या माध्यमातून बेस्ट बसचा आजवरचा प्रवास उलगडला आहे. त्याचे प्रदर्शन आणि बेस्ट कामगार कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात करण्यात आले आहे.





लोकल गाड्या म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी मात्र लोकलमधून बाहेर पडले की मुंबईकर धावतात बेस्टच्या बसकडेच...

या महानगराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकर बिनधास्तपणे बसमध्ये बसतात. ऊन, वारा, पाऊस काही असो बसची सेवा अविरत सुरूच असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या