मुंबईमध्ये २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणावर रात्री शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून देखील ठिकाणी ग्रस्त आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या